जिवंत सातबारा मोहिमेस शेतकऱ्यांनी सहकार्य करा

प्रतिनिधी : सुनिल हिंगे ( अल्लिपुर )
राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकजासाठी आवश्यक असणाऱ्या कागपत्रामध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात 1 एप्रिल ते 10 मे 2025 या कालावधीत जिवंत सातबारा मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले आहे.
Related News
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकों के लिए पेंशन मार्गदर्शन कार्यशाला का सफल आयोजन
11-Apr-2025 | Arbaz Pathan
अल्लीपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदारांची आकस्मिक भेट,गैरहजर असलेल्यांवर कारवाईचे दिले निर्देश
05-Apr-2025 | Arbaz Pathan
अल्लिपुर येथे ग्रामीण रुग्णालयाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी
15-Mar-2025 | Arbaz Pathan