जिवंत सातबारा मोहिमेस शेतकऱ्यांनी सहकार्य करा

प्रतिनिधी : सुनिल हिंगे ( अल्लिपुर )
राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकजासाठी आवश्यक असणाऱ्या कागपत्रामध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात 1 एप्रिल ते 10 मे 2025 या कालावधीत जिवंत सातबारा मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले आहे.
Related News
हिंगणघाट शहरात ‘जीवरक्षक फाउंडेशन’चे जीवदायी कार्य – दोन दुर्मीळ, निमविषारी सापांना जीवदान
13-Jul-2025 | Arbaz Pathan
बेपत्ता महिला व मुलगी उत्तर प्रदेशात सुखरूप सापडली – अल्लीपूर पोलिसांची तत्पर कारवाई
08-Jul-2025 | Arbaz Pathan